बिहारच्या उत्तरेकडे पाऊस म्हणजे उत्सव असे. रात्रभर पावसाची झोडपून काढलं की अनेकदा बाया त्यांच्या नावा घेऊन पुराचं कौतुक गाऊन साजरं करायच्या. नद्यांशी लोकांचे ऋणानुबंध जुळलेले होते, आता कधी तरी पुराचं पाणी गळ्यापर्यंत यायचं. पुराची व्याप्ती, कालावधी आणि तीव्रता सर्वच जाणून असलेले लोक पुरेशी काळजी देखील घेत असत. कालांतरात हे बदलत चाललंय आणि कधी काळी उत्तर बिहारमधले पुराची पूजा करणारे हेच लोक आज पुराचे बळी ठरू लागलेत.

‘इतकं सारं पाणी असताना कुणी करावं तरी काय?’ इथून कुठं जावं? गोबराही गावची सेनू देवी विचारते

या फिल्मचं चित्रीकरण जुलै ते सप्टेंबर २०१५ दरम्यान करण्यात आलं. सायंतनी पालचौधुरीच्या २०१५ पारी फेलोशिपअंतर्गत ही फिल्म तयार करण्यात आली.

कॅमेरा व संकलन संबित दत्तचौधुरी याने केलं आहे. स्वयंभू छायाचित्रकार असलेला संबित गेल्या दोन वर्षांत शेती, सामुदायिक आरोग्य आणि शिक्षणविषयक कामामध्ये सहभागी झाला आहे.

अनुवादः मेधा काळे

Sayantoni Palchoudhuri

ସାୟାନ୍ତନି ପାଲଚୌଧୁରୀ ଜଣେ ସ୍ୱାଧୀନ ଫଟୋଗ୍ରାଫର ଏବଂ ୨୦୧୫ ପରି ଫେଲୋ। ତାଙ୍କର କାର୍ଯ୍ୟ ସାରା ଭାରତରେ ବିକାଶ, ସ୍ୱାସ୍ଥ୍ୟ ଏବଂ ପରିବେଶ ପ୍ରସଙ୍ଗର ଏକ ବୃହତଶୃଙ୍ଖଳର ଦସ୍ତାବିଜକରଣ ଉପରେ କେନ୍ଦ୍ରିତ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Sayantoni Palchoudhuri
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ