‘आतापर्यंत १५,००० झाडं तोडली पण असतील असं वाटतंय’
मागच्या दोन आठवड्यांपासून ओडिशातील तालाबिरा कोळसा खाणीसाठी असंख्य झाडांची कत्तल सुरू आहे. हेलावून गेलेले, घाबरलेले गावकरी आपली खोटी संमती घेतली असल्याचा दावा करतायत, या विनाशाला विरोध करण्याचा त्यांचा निर्धार आहे
२५ फेब्रुवारी २०२० । चित्रांगदा चौधरी














