भातशेतीने पंजाबमधल्या किती तरी शेतकऱ्यांची उपजीविकाच हिरावून घेतली गेलीये, मन्सा आणि बर्नाला जिल्ह्यातले शेतकरी म्हणतात. राज्य सरकारने कबूल केलेला भाव आणि प्रत्यक्षात त्यांचं पीक कसं कमी भावाला विकत घेतलं याबद्दल ते सांगतात. मन्साच्या अलिशेर कालन गावातले वयोवृद्ध गुरजन्त सिंग म्हणतात, “शेतकऱ्याची जिंदगीच दुःखाने भरलीये.”

२९ नोव्हेंबर २०१८ रोजी दिल्लीतील किसान मुक्ती मोर्चात सामील होण्यासाठी दिल्लीला आलेले हे शेतकरी काय बोलतायत ते या चित्रफितीत पहा. कर्जमाफी, शेतमालाला आधारभूत हमीभाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी या त्यांच्या काही मागण्या होत्या.

अनुवादः मेधा काळे

Subuhi Jiwani

मुंबई में रहने वाली सुबुही जिवानी एक लेखक और वीडियो-मेकर हैं. साल 2017 से 2019 के बीच, वह पारी के लिए बतौर सीनियर एडिटर काम कर चुकी हैं.

की अन्य स्टोरी सुबुही जिवानी
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले