उमरिया जिल्ह्यात शेती आणि मजुरी करणारा दशरथ सिंह अनेक खटाटोप आणि खर्च करूनही आजपर्यंत रेशन कार्ड मिळवू शकलेला नाही. मध्य प्रदेशातील सरकारी कचेऱ्यांच्या फेऱ्यात आणि कागदी फायलींच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबीयांपैकी त्याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण
आकांक्षा कुमार दिल्ली स्थित बहुमाध्यमी पत्रकार आहेत. ग्रामीण मुद्दे, मानवी हक्क, अल्पसंख्याकांचे मुद्दे, लिंगभाव आणि शासकीय योजनांचे परिणाम अशा विविध विषयांमध्ये त्यांना रस आहे. मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य पत्रकारिता पुरस्कार २०२२ च्या त्या मानकरी आहेत.
See more stories
Translator
Yashraj Gandhi
यशराज गांधी एका खाजगी संस्थेत काम करतो. अनुवाद हे विभिन्न संस्कृतींचे अनुभव घेण्याचं एक माध्यम आहे असं तो मानतो.