पूर्व महाराष्ट्राच्या बारंज मोकासा आणि इतर गावांमध्ये कोळशाच्या खाणीने जमीन आणि उपजीविका उद्ध्वस्त केल्या, आणि लोकांचं म्हणणं आहे की भाजपच्या खासदाराने योग्य भरपाई मिळवून दिली नाही, त्यामुळेच ते ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात त्यांना खाली खेचणार आहेत
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.