भारताच्या-मध्यबिंदूतून-घराच्या-वाटेवर

Nagpur, Maharashtra

Aug 29, 2020

भारताच्या मध्यबिंदूतून घराच्या वाटेवर

टाळेबंदीच्या काळात लाखो लोक महामार्गांवरनं आपल्या उत्तर आणि पूर्वेकडच्या गावांना चालत निघाले होते. यातले बहुसंख्य नागपूरमधून, देशाचा केंद्रबिंदू पार करून पुढे जातायत

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Sudarshan Sakharkar

सुदर्शन साखरकर नागपूर स्थित मुक्त छायाचित्रकार-पत्रकार आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.