‘ते घर होय?’ ते समुद्राच्या पोटात गेलंय – पार तिथे!’
आंध्र प्रदेशाच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या उप्पाडा गावातल्या रहिवाशांना समुद्र आता कशाचा घास घेणार हे आपसूकच समजतं. किनारा आत सरकत चालल्यामुळे त्यांच्या उपजीविकांवर परिणाम झालाय, नातेसंबंध विस्कटलेत आणि समूहस्मृतीही देखील
राहुल एम. | २८ फेब्रुवारी, २०२२























