संथाल आदिवासी आजही त्या भूमीअधिकाराच्या लढ्याला सामोरे जात आहेत, जो लढा त्यांच्या पूर्वजांनी शतकांपूर्वी बिहारमध्ये दिला होता. आणि यातला सगळ्यात मोठा विरोधाभास म्हणजे, हे तेच राज्य आहे जे स्वातंत्र्यानंतर भूमी सुधारणा कायदा करणाऱ्यांपैकी सर्वात पहिलं राज्य होतं
करपवणारं ऊन, बर्फाळलेली थंडी, अवकाळी पाऊस नि अचानक येणारे पूर… हे आता हिमालयातल्या उंच पर्वतरांगांचं वास्तव बनू लागलंय. इथल्या रस्त्यांच्या कामावर राबणाऱ्या मजुरांना हवामान बदलाच्या या अघोरी माऱ्याचा परिणाम सोसावा लागतोय. त्याचं दर्शन घडवणारी ही छायाचित्रकथा
महाराष्ट्रातला शेतकरी आणि कामगारवर्ग मंदिर ट्रस्ट आणि धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणात देणगी देतो. या शेतकऱ्यांसमोर आज पूर संकट उभं ठाकलंय अन् अशा बिकट परिस्थितीमध्येही ते आर्थिक ताणाकडं कानाडोळा करून श्रद्धा आणि अंधश्रद्धेला महत्त्व देतायत ही शोकांतिका आहे
Parth M.N., P. Sainath, Binaifer Bharucha, Ashwini Patil
बिहारमधील स्थलांतरित, रिता आणि तिचं कुटुंब यमुनेच्या पूरपट्ट्यात एका झोपडीत राहतं. जिथं दिवसरात्र फक्त अडचणींचं साम्राज्य आहे. नवी दिल्लीत पटेरा गवत विकून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करतं