वाघांनी-जायचं-तरी-कुठं

Wardha, Maharashtra

Nov 23, 2018

‘वाघांनी जायचं तरी कुठं?’

विदर्भाचा वाघांचा प्रदेश मुख्यतः पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे बदलत चाललाय आणि दुसरीकडे वाघांची संख्या वाढत चाललीये. त्यामुळे हे प्राणी गावांमध्ये येतात आणि हल्ले वाढत जातात. आणि यावर सध्या तरी कोणता उपाय दिसत नाहीये

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jaideep Hardikar

जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.