नव्या कृषी कायद्यांनी फक्त शेतकऱ्यांचेच नाही, सगळ्यांचेच कायदेशीर मार्ग काढून घेतले आहेत – १९७५-७७ मधल्या आणीबाणीनंतर हे असं कुणी कधी केलं नव्हतं. दिल्लीच्या सीमांवरचे शेतकरी लढतायत ते आपल्या सगळ्यांच्याच हक्कांसाठी
पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.