निश्चलनीकरणाच्या निराशेच्या गर्तेत खोल रूतत असतांना उस्मानाबादची बँक दोन साखर कारखान्यांकडून ३५२ करोड रूपये वसूल करण्यासाठी फारसे प्रयत्न करत नाही, मात्र त्याचवेळी २०,००० शेतकर्यांना १८० करोड रूपयांच्या कर्जासाठी सार्वजनिक अपमानाची भीती घालून धमकावत आहे
पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
See more stories
Translator
Pallavi Kulkarni
पल्लवी कुलकर्णी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांची अनुवादक आहे.