आधी अतिवृष्टी आणि मग पावसाची ओढ अशा लहरी हवामानात खरीप पिकं हातची गेली. महाराष्ट्राच्या विदर्भात छोटे आणि सीमांत शेतकरी येत्या काळात फास आवळत जाणाऱ्या या संकटाने हतबल झाले आहेत
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
See more stories
Editor
Sangeeta Menon
संगीता मेनन मुंबईस्थित लेखिका, संपादक आणि कम्युनिकेशन सल्लागार आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.