पूर्व महाराष्ट्राच्या बारंज मोकासा आणि इतर गावांमध्ये कोळशाच्या खाणीने जमीन आणि उपजीविका उद्ध्वस्त केल्या, आणि लोकांचं म्हणणं आहे की भाजपच्या खासदाराने योग्य भरपाई मिळवून दिली नाही, त्यामुळेच ते ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात त्यांना खाली खेचणार आहेत