२०२० साली देशाच्या राजधानीत आपण एक भयंकर गोष्ट पाहिली. कृषी कायद्यांविरोधात निदर्शनं करणार्या शेतकर्यांना दिल्लीत प्रवेश नाकारण्यात आला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा पंजाबमधला प्रचार टिपेला पोहोचलेला असताना तिथले शेतकरी आपल्या या ‘कर्जा’ची परतफेड करत आहेत, मात्र अहिंसक पद्धतीने
Vishav Bharti is a journalist based in Chandigarh who has been covering Punjab's agrarian crisis and resistance movements for the past two decades.
Editor
P. Sainath
पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.