काश्मीरच्या दल सरोवरातल्या तरंगत्या मळ्यांमध्ये पिकवली जाणारी टनावारी भाजी सरोवरातल्या मंडईत विकायला येते. पण प्रशासनाने आता इथून लोकांना हटवायला सुरुवात केल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघंही आपल्या उपजीविकांबद्दल चिंतेत आहेत
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.