२०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आणि १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. भंडाऱ्याच्या शिवाजी स्टेडियममध्ये ग्रामीण भागातील तरुण सरकारी नोकरीच्या तयारीसाठी प्रशिक्षण घेताना दिसतात पण इथे सध्या बेरोजगारी आणि चिंतेचे वातावरण आहे. भविष्य सुरक्षित करण्यासाठी मेहनत करणाऱ्या या तरुणांसाठी निवडणुकीतील आश्वासने नाही तर नोकरी मिळणे हा प्राधान्याचा विषय आहे. '२०२४ः निवडणूक गावाकडची' या मालिकेचा हा पहिला लेख
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
Translator
Ashwini Patil
अश्विनी पाटील नाशिक स्थित पत्रकार आणि आशय लेखिका आहेl. त्यांना महिला आरोग्य, विकास, प्रसार माध्यम आणि अर्थ या विषयांची आवड आहे.