भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले. आणि आता स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं झाली तरी त्यांचा लढा चालूच आहे – आताचा लढा मात्र देशातल्या शेतकरी आणि शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी.
T


Sangli, Maharashtra
|WED, JAN 09, 2019
स्वातंत्र्य सैनिकांचा शेतकऱ्यांना पाठिंबा
हौसाबाई पाटील आणि रामचंद्र श्रीपती लाड – महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातले नव्वदी पार केलेले स्वातंत्र्य सैनिक – कृषी संकटावर चर्चा करण्यासाठी संसदेचं २१ दिवसांचं अधिवेशन बोलावण्यात यावं या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देतायत. त्यांच्या चित्रफिती पहा
Author
Translator
या चित्रफितींमध्ये कॅप्टन भाऊ आपल्याला याद करून देतात की शेतकऱ्यावर जीव द्यायची वेळ यावी यासारखी शरमेची बाब नाही आणि हौसाबाई ठासून सांगतात की सरकारने शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्यावा आणि झोपलेल्या सरकारने आता तरी जागं होऊन गरिबाला न्याय देण्याचं काम करावं.
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
Donate to PARI
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/स्वातंत्र्य-सैनिकांचा-शेतकऱ्यांना-पाठिंबा

