मिरचीचं पीक हातचं गेलं त्याला १८ महिने होऊन गेले पण आंध्र प्रदेशच्या ८७ शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या पाण्डी वेंकय्यांनी फेब्रुवारीमध्ये जीव दिला आणि बाकीचे अजूनही नुकसानीशी दोन हात करतायत
राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.