दुष्काळ---जीवन-आणि-मृत्यू-यांच्यातील-संघर्

Tiruchchirappalli, Tamil Nadu

Aug 16, 2017

दुष्काळ – जीवन आणि मृत्यू यांच्यातील संघर्ष

तमिळनाडूमधील तयनूर गावातील शेतकरी सध्या दुष्काळाहूनही कठिण परिस्थितीचा सामना करीत आहेत. दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या दुष्काळामुळे कावेरीच्या खोऱ्यात राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे.

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jaideep Hardikar

नागपूर स्थित जयदीप हर्डीकर हे वरिष्ठ पत्रकार असून पारीचे विशेष प्रतिनिधी आहेत. ते रामराव: द स्टोरी ऑफ इंडियाज फार्म क्रायसिस या पुस्तकाचे लेखक आहेत. २०२५ मध्ये, जयदीप यांना अर्थपूर्ण, जबाबदार आणि प्रभावी पत्रकारितेतील उत्तुंग योगदानासाठी, तसेच सामाजिक जाणीव, करुणा आणि परिवर्तनाला प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार असलेल्या रामोजी एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.