त्यांना-घरी-परत-आलेलं-पाहिलं-की-मी-वाघोबाचे-आभार-मानते

Yavatmal, Maharashtra

Nov 14, 2018

‘त्यांना घरी परत आलेलं पाहिलं की मी वाघोबाचे आभार मानते’

नुकत्याच ठार केलेल्या टी १ पासून संरक्षण म्हणून यवतमाळचे गुराखी शंकर अत्राम यांनी विनोदी भासेल असं एक ‘चिलखत’ बनवलं असलं तरी ते आणि बाकी गावकऱ्यांसाठी आता धोका आहे तो विस्थापित झालेल्या आणखी काही वाघांचा

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jaideep Hardikar

नागपूर स्थित जयदीप हर्डीकर हे वरिष्ठ पत्रकार असून पारीचे विशेष प्रतिनिधी आहेत. ते रामराव: द स्टोरी ऑफ इंडियाज फार्म क्रायसिस या पुस्तकाचे लेखक आहेत. २०२५ मध्ये, जयदीप यांना अर्थपूर्ण, जबाबदार आणि प्रभावी पत्रकारितेतील उत्तुंग योगदानासाठी, तसेच सामाजिक जाणीव, करुणा आणि परिवर्तनाला प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार असलेल्या रामोजी एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.