कावेरीच्या-खोऱ्यातला-तणाव-आणि-मृत्यू

Thanjavur district, Tamil Nadu

Aug 07, 2018

कावेरीच्या खोऱ्यातला तणाव आणि मृत्यू

तमिळ नाडूच्या कावेरी खोऱ्यातल्या प्रदीर्घ दुष्काळामुळे हृदयविकाराच्या झटक्याने किती तरी शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. यासाठी कृषी संकट जबाबदार आहे हे शासनाने फेटाळून लावलं असलं तरी अनेक कुटुंबांच्या कहाण्या वेगळंच काही सांगतायत.

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jaideep Hardikar

नागपूर स्थित जयदीप हर्डीकर हे वरिष्ठ पत्रकार असून पारीचे विशेष प्रतिनिधी आहेत. ते रामराव: द स्टोरी ऑफ इंडियाज फार्म क्रायसिस या पुस्तकाचे लेखक आहेत. २०२५ मध्ये, जयदीप यांना अर्थपूर्ण, जबाबदार आणि प्रभावी पत्रकारितेतील उत्तुंग योगदानासाठी, तसेच सामाजिक जाणीव, करुणा आणि परिवर्तनाला प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार असलेल्या रामोजी एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.