आमचं-म्हणणं-ऐकू-जायचा-हाच-एक-मार्ग-आहे

Nashik, Maharashtra

Mar 10, 2019

‘आमचं म्हणणं ऐकू जायचा हाच एक मार्ग आहे’

छोटे आणि मोठे शेतकरी आणि मजूर काल महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये गोळा झालेत, इथूनच ते मोठ्या पोलि बंदोबस्तात मुंबईच्या दिशेने मोर्चासाठी निघतील

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

PARI Team

Author

Jaideep Hardikar

नागपूर स्थित जयदीप हर्डीकर हे वरिष्ठ पत्रकार असून पारीचे विशेष प्रतिनिधी आहेत. ते रामराव: द स्टोरी ऑफ इंडियाज फार्म क्रायसिस या पुस्तकाचे लेखक आहेत. २०२५ मध्ये, जयदीप यांना अर्थपूर्ण, जबाबदार आणि प्रभावी पत्रकारितेतील उत्तुंग योगदानासाठी, तसेच सामाजिक जाणीव, करुणा आणि परिवर्तनाला प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार असलेल्या रामोजी एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.