एकीकडे पूर, दुष्काळ, फाळणी, दंगे तर दुसरीकडे जमीन आणि नोकऱ्या कबूल केल्यामुळे सुरुवातीला सुंदरबनमध्ये लोक स्थलांतरित होत होते. या भूमीवर वसलेल्या नागरिकांची ही गोष्ट. त्यांच्यासाठी ही भूमी म्हणजे ६०% पाणी आणि ४०% जंगल. या जंगलातही त्यांना भूक, आजार आणि वाघांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागला होता. पण अखेर ते इथे वसले.
ऊर्वशी सरकार स्वतंत्र पत्रकार आणि पारीच्या २०१६ च्या फेलो आहेत. आपण लेखिकेशी येथे संपर्क साधू शकता: @storyandworse
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.