ओडिशाच्या नियामगिरी डोंगररांगांमध्ये वसलेल्या आदिवासींनी २०१३ मध्ये खाणकामाविरोधातली लढाई जिंकली खरी पण पूर्वापार त्यांच्याकडे असलेल्या जमिनी मात्र आजही धोक्यात आहेत. कवी-क्रांतीकारक असणारे राजकिशोर सुनानी त्याबद्दलच नियामगिरी उत्सवामध्ये गातायत.
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.