mai-baap-sarkar-should-look-after-everyone-mr

Osmanabad , Maharashtra

Feb 11, 2025

‘माय-बाप सरकारने सगळ्यांचाच विचार करायला पाहिजे’

देशभरात २ कोटी ६८ लाख लोकांना काही ना काही स्वरुपाचं अपंगत्व आहे. अशा लोकांकडे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये थोडं जास्त लक्ष दिलं जावं असं धाराशिव जिल्ह्याच्या अनिल ठोंबरेंची इच्छा आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Editor

Sarbajaya Bhattacharya

सर्वजया भट्टाचार्य या पारी येथे वरिष्ठ संपादक आहेत. पारी एज्युकेशनचा भाग म्हणून त्या इंटर्न आणि विद्यार्थी स्वयंसेवकांसोबत जवळून काम करतात. सर्वजया एक अनुभवी बंगाली अनुवादक आहेत. कोलकाता येथे राहणाऱ्या सर्वजयाला शहरांच्या इतिहास आणि प्रवास साहित्य याची आवड आहे.