माझ्या-अडचणी-चांगलं-पीक-आलं-की-सुरू-होतात

Muzaffarpur, Bihar

Feb 23, 2021

‘माझ्या अडचणी चांगलं पीक आलं की सुरू होतात’

बिहारच्या राजीव कुमार ओझांसारख्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावांमधले प्रचंड चढउतार सहन करावे लागतात, त्यात राज्यात बाजारसमित्या नाहीत. अख्ख्या देशात नवे कृषी कायदे लागू झाल्यावर काय होईल हे त्यांच्या स्थितीवरून लक्षात येऊ शकेल

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.