भारतामध्ये कपाशीच्या ९० टक्के क्षेत्रावर बीटी-कापूस आहे – आणि ज्या अळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी या जीएम वाणाची निर्मिती करण्यात आली होती, त्याच अळ्या आता जोमाने परतल्या आहेत, इतकंच नाही त्या आता कीडनाशकांनाही दाद देत नाहीयेत. परिणामी कपास आणि कास्तकार दोघं जमीनदोस्त झालेत
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.