प्रति-सरकारचा-अखेरचा-जयघोष

Sangli, Maharashtra

Jul 19, 2017

प्रति सरकारचा अखेरचा जयघोष

महाराष्ट्रातल्या शेणोली आणि कुंडलच्या नागरिकांनी प्रति सरकारच्या आणि तूफान सेनेच्या काही शेवटच्या शिलेदारांना टाळ्यांच्या गजरात उभं राहून मानवंदना दिली. पारीच्या सहयोगाने ७ जून रोजी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.