दुष्काळ---जीवन-आणि-मृत्यू-यांच्यातील-संघर्

Tiruchchirappalli, Tamil Nadu

Aug 16, 2017

दुष्काळ – जीवन आणि मृत्यू यांच्यातील संघर्ष

तमिळनाडूमधील तयनूर गावातील शेतकरी सध्या दुष्काळाहूनही कठिण परिस्थितीचा सामना करीत आहेत. दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या दुष्काळामुळे कावेरीच्या खोऱ्यात राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे.

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Jaideep Hardikar

जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.