state-reassures-protesting-ashasonce-again-mr

South Mumbai, Maharashtra

Mar 08, 2024

आंदोलक आशांना सरकारचं वचनः दिलासा का बोळवण?

महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमधल्या आशा कार्यकर्त्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत. वेळेवर आणि वाढीव मानधन आणि त्याची मंजुरी देणारा जीआर या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. अलिकडे मुंबईच्या आझाद मैदानावरचं त्यांचं आंदोलन २१ दिवस चाललं. सरकारने त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचं कबूल केल्यानंतर त्यांनी ते मागे घेतलं पण गेल्या सहा महिन्यांमधलं हे तिसरं आश्वासन आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढणाऱ्या या लढवय्या आशांची ही गोष्ट

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Ritu Sharma

रितू शर्मा हिने भाषाशास्त्रात एमए केले असून तिला भारताच्या विविध बोली भाषांचं जतन आणि पुनरुज्जीवन यासाठी काम करायचं आहे. सध्या ती लोप पावत असलेल्या भाषाविषयक एका प्रकल्पावर पारीसोबत काम करत आहे.

Author

Swadesha Sharma

Swadesha Sharma is a researcher and Content Editor at the People's Archive of Rural India. She also works with volunteers to curate resources for the PARI Library.

Editor

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.