farmers-in-the-capital-demands-unfulfilled-mr

New Delhi, Delhi

Mar 29, 2024

आश्वासनांच्या पूर्ततेसाठी शेतकरी पुन्हा राजधानीत

१४ मार्च २०२४ रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि कामगारांची किसान महापंचायत भरली. शेतकऱ्यांना महिला शेतकऱ्यांच, शाश्वत आणि समन्यायी उत्पन्न देण्याचं आपलं वचन केंद्र सरकारने पूर्ण करावं ही त्यांची प्रमुख मागणी होती.

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Author

Namita Waikar

नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.

Photographs

Ritayan Mukherjee

रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.