a-fateful-triangle-tigers-humans-and-development-mr

Chandrapur, Maharashtra

Aug 26, 2025

वाघ, मानव आणि विकासाचं त्रांगडं

२०२५ चा उन्हाळा संपला आणि महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात काही माणसं मृत्यूमुखी पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मानव आणि वाघ यांच्यातला संघर्ष सुरूच असल्याचं आणि तो जास्त बिकट होत चालल्याचं हे द्योतक होतं

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jaideep Hardikar

जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.

Editor

Harshita Kalyan

कोलकातास्थित हर्षिता कल्याण या वरिष्ठ संपादक असून राजकारण आणि लोक हे त्यांचे आवडीचे विषय आहे.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Ashwini Patil

अश्विनी पाटील नाशिक स्थित पत्रकार आणि आशय लेखिका आहेl. त्यांना महिला आरोग्य, विकास, प्रसार माध्यम आणि अर्थ या विषयांची आवड आहे.