दुष्काळ आणि आर्थिक विवंचनांनी गांजलेल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना आता नवाच घोर लागून राहिला आहे – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या वन्य प्राण्यांचे हल्ले आणि बळी. राज्य शासनाकडून फारशी काहीच मदत नसल्याने त्यांना स्वतःलाच यावर उपाय शोधावे लागत आहेत
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
See more stories
Editor
Urvashi Sarkar
ऊर्वशी सरकार स्वतंत्र पत्रकार आणि पारीच्या २०१६ च्या फेलो आहेत. आपण लेखिकेशी येथे संपर्क साधू शकता: @storyandworse
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.