स्वातंत्र्य-सैनिकांचा-शेतकऱ्यांना-पाठिंबा

Sangli, Maharashtra

Jan 09, 2019

स्वातंत्र्य सैनिकांचा शेतकऱ्यांना पाठिंबा

हौसाबाई पाटील आणि रामचंद्र श्रीपती लाड – महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातले नव्वदी पार केलेले स्वातंत्र्य सैनिक – कृषी संकटावर चर्चा करण्यासाठी संसदेचं २१ दिवसांचं अधिवेशन बोलावण्यात यावं या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देतायत. त्यांच्या चित्रफिती पहा

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Bharat Patil

Bharat Patil is a volunteer with the People's Archive of Rural India.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.