८ मे रोजी महाराष्ट्राच्या औरंगाबादजवळ दुःखद अपघातात १६ स्थलांतरित कामगारांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. ती घटना अजूनही आपला पिच्छा सोडत नाहीये. ही हेलावून टकणारी कविता आणि त्याबरोबरचं अर्थगर्भ चित्र आपल्याला त्या भीषण घटनेची आठवण करून देतात
गोकुळ जी. के. चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी असून तो केरळमधील तिरुवनंतपुरमचा रहिवासी आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.