अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर राज्यात जी काही अनिश्चितता तयार झाली, त्यात काश्मीरच्या सफरचंद बागांच्या मालकांचं आणि व्यापाऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ५ ऑगस्ट रोजी हे कलम हटवलं गेलं आणि त्यांचा खरेदी विक्रीचा हंगामही तेव्हाच सुरू झाला
Muzamil Bhat is a Srinagar-based freelance photojournalist and filmmaker, and was a PARI Fellow in 2022.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.