या-पुराने-आमच्या-नाका-तोंडात-गाळ-भरलाय-असं-वाटू-लागलंय

Adilabad, Telangana

Feb 11, 2019

'या पुराने आमच्या नाका-तोंडात गाळ भरलाय असं वाटू लागलंय'

ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने अदिलाबाद जिल्ह्यात कपाशीचं पीक उद्ध्वस्त केलं. पहिल्यांदाच शेती करणारे दलित शेतकरी यात होते ज्यांना विम्याचा कसलाही आधार नव्हता आणि डोक्यावर कर्जाचा बोजा होता. पुढचं पीक तरी चांगलं येईल या आणि नुकसान भरपाईच्या आशेवर आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Harinath Rao Nagulavancha

हरिनाथ राव नागुलवंचा लिंबू वर्गीय फळांची शेती करतात आणि ते तेलंगणातील नलगोंडास्थित मुक्त पत्रकार आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.