मीटर-आणि-वारभर-आयुष्य

Kolhapur, Maharashtra

Oct 31, 2019

मीटर आणि वारभर आयुष्य

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या रेंदाळमध्ये आता शेवटचे चार विणकर राहिलेत – त्यातलेच एक ८२ वर्षांचे वसंत तांबे. इथले उत्तम चालणारे हातमाग कारखाने आता घटती मागणी आणि यंत्रमागांमुळे बंद होऊ लागले आहेत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.