माझ्या-घरच्यांनी-काय-करावं

Palghar, Maharashtra

Oct 21, 2020

'माझ्या घरच्यांनी काय करावं?'

बोरांडा गावातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या वनिता भोईर आणि त्यांचे कुटुंबीय महाराष्ट्रातील वीटभट्ट्यांमध्ये काम करायला स्थलांतर करतात. टाळेबंदीमुळे त्यांना मिळणारं काम, अन्न आणि पैसा संपत चाललाय – आणि त्यांची आशाही

Translator

Kaushal Kaloo

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Mamta Pared

पत्रकार ममता परेड (१९९८-२०२२) हिने २०१८ साली पारीसोबत इंटर्नशिप केली होती. पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून तिने पत्रकारिता आणि जनसंवाद विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. आदिवासींच्या, खास करून आपल्या वारली समुदायाचे प्रश्न, उपजीविका आणि संघर्ष हा तिच्या कामाचा गाभा होता.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.