महाराष्ट्रातील-शेतकरी-मोर्चाची-सरकारला-धडकी

Ahmednagar, Maharashtra

Apr 27, 2023

महाराष्ट्रातील शेतकरी मोर्चाची सरकारला धडकी

आजवर सरकारने अनेकदा वचनं दिली पण पाळली मात्र नाहीत त्यामुळे आता 'पुरे झालं' असं म्हणत हजारो शेतकरी अहमदनगरच्या अकोलेहून लोणीकडे मोर्चा काढून निघाले आहेत

Editor

PARI Team

Translator

Medha Kale

Photos and Video

P. Sainath

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Photos and Video

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Editor

PARI Team

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.