भारताच्या-मध्यबिंदूतून-घराच्या-वाटेवर

Nagpur, Maharashtra

Aug 29, 2020

भारताच्या मध्यबिंदूतून घराच्या वाटेवर

टाळेबंदीच्या काळात लाखो लोक महामार्गांवरनं आपल्या उत्तर आणि पूर्वेकडच्या गावांना चालत निघाले होते. यातले बहुसंख्य नागपूरमधून, देशाचा केंद्रबिंदू पार करून पुढे जातायत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sudarshan Sakharkar

सुदर्शन साखरकर नागपूर स्थित मुक्त छायाचित्रकार-पत्रकार आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.