आंध्र प्रदेशातल्या प्रकासममध्ये तंबाखू पिकवणं आता परवडेनासं झालंय. लागवडीचा वाढता खर्च, कमी पाऊसमान, खालावत जाणारी भूजलाची पातळी, कमी भाव आणि वाढती कर्जं, या सगळ्यामुळे गेल्या शंभर वर्षांपासून चालू असणारी तंबाखूच्या शेतीतून शेतकरी आता बाहेर पडू लागले आहेत
राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.