गोदावरीवरच्या पोलावरम प्रकल्पामुळे येत्या काळात शेकडो गावं नामशेष होणार आहेत. पायडिपाकामधली दहा घरं मात्र तिथून हलायला तयार नाहीत, शासनाने कायद्याप्रमाणे त्यांना पुनर्वसनाचं पॅकेज द्यावं अशी त्यांची मागणी आहे
राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
See more stories
Editor
Sharmila Joshi
शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.