पाणी-आम्हाला-नाय-तुम्हाला-मिळतं

Palghar, Maharashtra

Nov 24, 2017

‘पाणी आम्हाला नाय, तुम्हाला मिळतं’

पालघर जिल्ह्यातल्या किल्लाबंदर गावातल्या मुली आणि बायांचे तास न् तास विहिराच्या बुडाशी असलेलं पाणी गोळा करण्यात जातात. त्यांचं पाणी मुंबईला जातं याबद्दलचा त्यांचा राग लपत नाही

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Samyukta Shastri

संयुक्ता शास्त्री पारीची मजकूर समन्वयक आहे. तिने सिम्बायोसिस सेंटर फॉर मिडिया अँड कम्युनिकेशन, पुणे इथून मिडिया स्टडिज या विषयात पदवी घेतली आहे तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम ए केलं आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.