पाऊस-येतो-आणि-दुःख-बरसतं

Yavatmal, Maharashtra

Oct 04, 2022

पाऊस येतो आणि दुःख बरसतं

आधी अतिवृष्टी आणि मग पावसाची ओढ अशा लहरी हवामानात खरीप पिकं हातची गेली. महाराष्ट्राच्या विदर्भात छोटे आणि सीमांत शेतकरी येत्या काळात फास आवळत जाणाऱ्या या संकटाने हतबल झाले आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jaideep Hardikar

जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.

Editor

Sangeeta Menon

Sangeeta Menon is a Mumbai-based writer, editor and communications consultant.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.