टाळेबंदीमुळे-ईश्वरची-पावलं-पुन्हा-एकदा-ताडावर

Visakhapatnam, Andhra Pradesh

Sep 10, 2020

टाळेबंदीमुळे ईश्वरची पावलं पुन्हा एकदा ताडावर

टाळेबंदीमुळे या वर्षी फळविक्रीसाठी फक्त १०-१५ दिवस मिळाले, त्यात ताडगोळे विकत घेणारेही कमी, त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर मागणी असणारी ही फळं विकणाऱ्यांना यावेळी त्यांच्या कमाईच्या मोठ्या हिश्शावर पाणी सोडावं लागणार आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Amrutha Kosuru

अमृता कोसुरु २०२२ वर्षाची पारी फेलो आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी घेतली असून ती विशाखापटणमची रहिवासी असून तिथूनच वार्तांकन करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.