गोष्टी-गुरांच्या-आणि-जितराबाच्या

Mumbai, Maharashtra

Apr 05, 2021

गोष्टी गुरांच्या आणि जितराबाच्या

भारतभरातल्या गावखेड्यात लाखो लोकांसाठी गुरं आणि जितराब हे उपजीविकांचे स्रोत आहेत आणि जेव्हा बाकी कमाई आटते तेव्हा हेच पशुधन त्यांच्यासाठी विम्यासारखं काम करतं. पारीवरच्या या काही गोष्टींमधून हे जितराब कसं सांभाळलं जातं, जतन केलं जातं, साजरं केलं जातं ते तर समजतंच पण दुष्काळ, वाघाचे हल्ले आणि सरकारी बंदी त्यांच्या कशी मुळावर उठलीये ते वाचा

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

PARI Contributors