दरवर्षी सुंदरबनमध्ये किमान १०० माणसं वाघाच्या भक्ष्यस्थानी पडत असतील असा अंदाज आहे. त्यानंतर प्रशासकीय गुंतागुंतीमुळे त्यांच्या विधवा पत्नींना नुकसान भरपाईही नाकारली जाते, परिणामी त्यांना हलाखीत आणि त्रासात जीवन कंठावं लागत आहे
ऊर्वशी सरकार स्वतंत्र पत्रकार आणि पारीच्या २०१६ च्या फेलो आहेत. आपण लेखिकेशी येथे संपर्क साधू शकता: @storyandworse
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.