कापूस-म्हणजे-आता-डोकेदुखीच-झालाय

Rayagada, Odisha

Oct 08, 2019

‘कापूस म्हणजे आता डोकेदुखीच झालाय’

रसायनांचा बेमाप वापर करावी लागणारी बीटी कपाशीची एकपिकी शेती ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यात फोफावतीये – ज्याचे आरोग्यावर परिणाम होतायत, कर्जं वाढतायत, पारंपरिक ज्ञान लोप पावतंय आणि वातावरणावरच्या अरिष्टाचं बी मूळ धरतंय

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Reporting

Aniket Aga

अनिकेत आगा मिशिगन विद्यापीठ (एन आर्बर) येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Reporting

Chitrangada Choudhury

चित्रांगदा चौधरी एक स्वतंत्र पत्रकार आणि पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाच्या मुख्य समूहाच्या सदस्य आहेत.

Editor

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Series Editors

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Series Editors

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.