गेली अनेक दशकं मुंबईतील बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात पुरेशा पाण्याच्या आणि इतर सुविधा नसतानाही वारली समुदाय राहत आहे, कारण त्यांना भीती आहे पुनर्वसनाची. जगण्यासाठी चाललेल्या त्यांच्या या संघर्षात त्यांना आपली वैशिष्ट्यपूर्ण कला देखील गमवावी लागली आहे.